आम्ही कोण.

महाराष्ट्र राज्य भारतातील एक प्रगत राज्य. पण सध्याच्या परिस्थीतीत येथील शैक्षणिक वातावरण काळजी करण्या इतपत खालच्या पातळीला पोहचले आहे. या परिस्थीतीस जबाबदार कोण हा आमचा विषय नाही पण महाराष्ट्र राज्यातील तंत्रनिकेतनातील शिक्षक काय विचार करतॊ हेही समाजाला कळायलाच हवे. हा शिक्षक वर्ग कोणत्या प्रश्नांशी झगडतोय याचाही विचार समाजाने करायलाच हवा. अन्यथा हाच शिक्षक वर्ग आपल्या कर्तव्याला न्याय कसा देणार ?

सध्याच्या परिस्थीतीत तंत्रनिकेतनातील शिक्षक वर्गाने एकत्र येवून आपले प्रश्न सोडवावेत आणि आपल्या कर्तव्याला योग्य न्याय द्यावा यासाठी हा खटाटोप.